नेहमीच प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात ज्यामुळे आपले आयुष्यच बदलून जाते. असेच काहीसे घडले एका सर्वसामान्य कुटुंबात राहणाऱ्या विजय नाचण यांच्या बरोबर…. लहानपणापासूनच बंडखोर असणारे विजय हे गावात कॉलेज मध्ये भाई / दादा म्हणूनच ओळखले जायचे. पण असे काय घडले त्यांच्या आयुष्यात की भाईगिरी करणारा हा तरुण आज एक पी.एस. आय अधिकारी म्हणून महाराष्ट्र […]
यशोगाथा
सलाड बनवण्याच्या आवडीतून, WhatsApp च्या माध्यमातून उभा राहिला लाखोंचा बिझनेस…
आपण आपली एखादी आवड जपली आणि वाढवून त्याचे रुपांतर जर एका व्यवसायात केले तर त्यात यश हे नक्कीच येणार…कारण आवडीच्या कामातून यश तर मिळतेच पण त्यतून मिळणारा आनंद काही वेगळाच असतो. असेच आपली आवड जाणून रिअल इस्टेट कंपनीत काम करणार्या पुण्यातील एका महिला उद्योजकाने काही काळातच आपली यशोगाथा लिहिली. गेल्या १५ वर्षांपासून एका रिअल इस्टेट […]
पैसे नसल्यामुळे शाळा सोडून कंपनीमध्ये कामला लागलेला गौतम बनला भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती..
काही स्वप्न ही आपल्या नजरेपालिकडची असतात. जेव्हा ती स्वप्न पूर्ण होतात तेव्हा एक प्रश्न सहज पडतो तो म्हणजे की मी हे स्वप्न पाहिलंच नव्हत किंवा असं स्वप्न पाहण्याची कल्पना देखील केली नव्हती. असचं काही गौतम अदाणी यांना वाटलं असेल. गुजरात सारख्या राज्यातील एक सर्व सामान्य घरातील मुलगा जेव्हा भारतातीलचं काय जगातील मोठं असलेलं मुंबई एअर […]
पारले जी च्या पुड्यावरील ती मुलगी कोण आहे? तुम्हाला माहीत आहे का?
भारतातील सर्वाधिक विकले जाणारे बिस्किट म्हणजे पारले जी. पारले जी कंपनीची स्थापना स्वातंत्र्य पूर्व काळात करण्यात आली. 1929 साली मुंबईतील पार्ले येथे या बिस्किट कंपनीची स्थापना करण्यात आली. अनोखी चव आणि माफक किंमत यामुळे पारले जी अल्पावधीतच लोकांनमध्ये प्रसिद्ध झालं. 1947 साली भारत स्वातंत्र्य झाला आणि त्या नंतर देशात मोठ्या प्रमाणात स्वदेशीचा नारा लावला गेला. […]
नेहरूंची कल्पना टाटांची पूर्तता लॅक्मेने घडविला असा इतिहास
1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि भारताच्या प्रगतीच्या एका नवीन पर्वाची सुरुवात झाली होती. पंतप्रधान नेहरू यांचा एक मानस होता की प्रत्येक गोष्ट भारतातचं बनावी. स्वदेशीवर त्यांचा अधिक भर होता. त्यावेळेस टाटा समहू देखील मिठापासून ते विमानपर्यत सर्व काही बनवत होते. एकदा पंडित नेहरू आणि जे आर डी टाटा एका मीटिंगमध्ये बसले होते. तेव्हा नेहरू […]
आता हाथीराम चौधरी दिसणार नव्या रुपात….जयदीप अहलावत यांना हाथीराम चौधरी बनायला लागले दहा वर्ष…
पाताल लोक २ येणार असल्याची चर्चा असतानाच हाथीराम चौधरी म्हणजेच अभिनेता जयदीप अहलावत यांचे नविन काम आपल्या पाहायला मिळणार आहे. ते ही नेटफिल्कसवर…. पाताल लोक या वेब सिरीज मधून लोकप्रिय झालेले हाथीराम चौधरीची भूमिका साकारणारे अभिनेता जयदीप अहलावत साठी हे पात्र त्यांच्या कारकीर्दीचे मुख्य आकर्षण ठरले. आपल्याला मिळालेल्या प्रत्येक संधीमध्ये त्यांनी सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला […]
जमशेदजी टाटांच्या झालेल्या अपमानातून उभं राहिलं मुंबईच 5 स्टार ताज हॉटेल…
औद्योगीकृत राष्ट्रांच्या लीगमध्ये भारताला स्थान मिळवून देण्यास महत्वपूर्ण काम करणाऱ्या उद्योजकांमध्ये जमशेतजी टाटा यांचे नाव प्रथम येते. ते एक देशभक्त आणि मानवतावादी होते. भारताला जगातील महान राष्ट्रांमध्ये स्थान मिळावे यासाठी ते उत्साही होते. या उद्देशाने, त्यांनी उत्कटतेने भारतासाठी स्वप्ने पाहिली, त्यापैकी फक्त एकच त्यांचा आयुष्यभरात पूर्ण झाले. ते म्हणजे – हॉटेल बॉम्बे. देशाचा अभिमान असणार […]
जमशेदजी टाटांच्या झालेल्या अपमानातून उभं राहिलं मुंबईच 5 स्टार ताज हॉटेल…
औद्योगीकृत राष्ट्रांच्या लीगमध्ये भारताला स्थान मिळवून देण्यास महत्वपूर्ण काम करणाऱ्या उद्योजकांमध्ये जमशेतजी टाटा यांचे नाव प्रथम येते. ते एक देशभक्त आणि मानवतावादी होते. भारताला जगातील महान राष्ट्रांमध्ये स्थान मिळावे यासाठी ते उत्साही होते. या उद्देशाने, त्यांनी उत्कटतेने भारतासाठी स्वप्ने पाहिली, त्यापैकी फक्त एकच त्यांचा आयुष्यभरात पूर्ण झाले. ते म्हणजे – हॉटेल बॉम्बे. देशाचा अभिमान असणार […]
IIT मुंबईमध्ये मिळाले सीट सोडून दुसरीकडे प्रवेश घेणारे मुकेश अंबानी या काही कारणांमुळे आहेत आजही टॉपला…
भारतातील सर्वात श्रीमंत माणूस आणि व्यवसायिक मुकेश अंबानी यांच्या बद्दल जाणून घेण्यायला तर सगळ्यांनाच आवडेल. जगभरात नाव कमावलेले अंबानी यांच्या विषयीच्या कमी ज्ञात असलेल्या अशा काही गोष्टी ज्या तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल! मुकेश अंबानी यांचा जन्म 19 एप्रिल 1957 रोजी येमेनमधील अदेन येथे झाला होता. मुकेश म्हणतात की केमिकल इंजिनिअरिंग करण्याची इच्छा ‘द ग्रेजुएट’ चित्रपटाद्वारे […]
१९७१ युध्दाच्या ५० व्या वर्धापनदिना निमित्त भारताने बांग्लादेशला भेट दिले हेलिकॉप्टर…
1971 च्या भारत-पाक युद्धात पाकिस्तानवर भारताच्या विजयाचा 50 वा वर्धापनदिन आपण डिसेंबर मध्ये साजरा केला. 16 डिसेंबर 1971 रोजी संपलेल्या युद्धामुळे पूर्व पाकिस्तान मुक्त झाले आणि बांग्लादेश नवीन देश म्हणून जगाच्या नकाशावर उदयास आले. या युध्दात भारताने बांग्लादेश ची मदत करत पाकिस्तानला माघार घेण्यास भाग पाडले. २०२० च्या डिसेंबर मध्ये या युध्दास ५० वर्ष झाली […]
तिला करायचाय गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ते ही तब्बल ६,००० कि.मी. सायकल चालवून; पुण्याच्या प्रिती मस्के यांचा प्रवास आजपासून सुरू…
‘वय हा फक्त आकडा असतो’ हे पुन्हा सिध्द करायला सज्ज आहेत पुण्याच्या 43 वर्षीय महिला ‘प्रिती मस्के’ त्या सुवर्ण चतुर्भुज (Golden Quadrilateral) मार्गाने तब्बल ६,००० कि.मी. सायकल चालविण्याचा विक्रम करणारी सर्वात वेगवान महिला म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याच्या प्रयत्नात आहेत. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांनी त्यांना हा मार्ग पूर्ण करण्यासाठी ३० दिवसांची […]
आदिवासींच्या दाराशी शिक्षण घेऊन जाणारे किरण नाईक…
बऱ्याच जणांना शिक्षक बनायच असतं पण ते या क्षेत्राकडे करिअर च्या आणि पैसे कमवण्याच्या दृष्टीने बघतात. शिक्षक बनणे हा पैसे कमवण्याचा एक मार्ग बनत चाललाय की काय अशी भीती वाटत असताना एका शिक्षकाबद्दल समजले व ‘शिक्षक’ या पदवीला शोभेल असे काम करणारे लोक अजूनही शिल्लक आहेत हे पाहून समाधान वाटले. ‘किरण नाईक’ असे या शिक्षकाचे […]
कचऱ्यापासून उभा केला बिझनेस, विश्वास बसणार नाही पण वर्षोला होतेय कोटींची कमाई…
आपण अनेक वेळा आपल्या घरातील, मंदिरातील बरेच निर्माल्य कचरा झाल्याचे पाहिले आहे. तसेच या निर्माल्यामुळे तीर्थक्षेत्रातील नद्या प्रदूषित झालेल्या पाहिल्या आहेत पण कधी याच निर्माल्याच्या मदतीने एक यशस्वी बिझनेस उभारलेला तुम्हाला माहिती आहे का? हे करून दाखवल आहे अंकित अग्रवाल आणि करण रस्तोगी या व्यवसायिकांनी ‘हेल्प अस ग्रीन’ (help us green) च्या या संस्थापकांनी मंदिरांमधून […]
एकावेळी खाण्याची भ्रांत असणारी उस्मानाबादची सारिका काळे होती भारतीय खो-खो संघाची कर्णधार…
घरची बेताचीच परिस्थिती, एकच वेळा जेवून आलेल्या परिस्थितीवर धीराने मात करण्याचा स्वभाव, आणि अशातच खो-खो ची प्रचंड आवड. अर्जुन पुरस्कार विजेत्या सारिका काळे यांची ही यशोगाथा…. माजी भारतीय महिला खो-खो कर्णधार सारिका काळे म्हणतात की, एक काळ असा होता की जेव्हा आर्थिक समस्येमुळे दिवसातून फक्त एक वेळच जेवण करता येत असे, पण आता खेळाने तिचे […]
७ लाखांहून अधिक महिला आणि मुलींना सक्षम करणारी ‘लेडी सिंघम’…
दिल्ली पोलिसात असणाऱ्या किरण सेठी, ‘लेडी सिंघम’ म्हणून ओळखल्या जातात. किरण सब इन्स्पेक्टर पदावर असून त्यांनी लाखो महिलांना आत्मरक्षणाचे प्रशिक्षण दिले आहे. त्यांनी शाळा व महाविद्यालये, घरगुती, नोकरी, झोपडपट्टी, वयोवृद्ध अशा विविध ठिकाणी काम करणाऱ्या महिलांना स्वसंरक्षण प्रशिक्षण दिले आहे. दिल्ली पोलिसात उपनिरीक्षक म्हणून आपला कार्यभार स्वीकारणाऱ्या किरण सेठी यांनी समाजातील सर्वात खालच्या भागात […]
१४व्या वर्षी शाळा सोडण्यापासून ते २४ हजार करोडची संपत्ती असलेल्या ‘कामत बंधूंची’ झेप एका परिकथेपेक्षा कमी नाही
नितीन आणि निखिल कामत या बंधूंनी २०१० मध्ये ‘झेरोधा’ या कंपनीची स्थापना केली होती तेव्हापासून बेंगळुरू स्थित ऑनलाइन सवलत दलाली फर्म असणाऱ्या या कंपनीचे उद्दीष्ट व्यापार अडथळामुक्त करण्याचे आहे. त्यांचे मुख्य लक्ष सुरुवातीच्या दिवसात फक्त ट्रेडर्स वर होते. नितीन वयाच्या 14 व्या वर्षापासून व्यापार करीत आहे. हजारो भारतीयांप्रमाणेच त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतले आणि नंतर […]
मेळघाटचा भूमीपुत्र IAS संतोष सुखदेवे सांभाळणार कारगिलचा पदभार…
आपल्या निसर्गाच्या सौंदर्याने प्रसिद्ध असणार मेळघाट आता आपल्या भूपुत्रामुळे प्रसिद्धीच्या जोतात आला आहे. मेळघाटचे रहिवासी असणारे संतोष सुखदेवे यांनी मेळघाटाच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा बसवण्याचे कार्य केले आहे. संतोष सुखदेवे, आयएएस यांनी आज उपायुक्त / मुख्य कार्यकारी अधिकारी, एलएडीडीसी कारगिल म्हणून पदभार स्वीकारला. धारणी तालुक्यातील अत्यंत लहान अशा आदिवासी पाड्यात असणाऱ्या नारवाटी मध्ये […]
TCS कंपनीचा लाखोंचा पगार सोडून, ताई शेतीतून कमावते कोटी रुपये…
आपण रोज जेवण करतो त्यातील भाज्यांमध्ये, धान्यांमध्ये रसायनांचा वापर केला जातो, परंतु यासाठी संपूर्ण दोष शेतकरऱ्यांना देऊ शकत नाहीत. चढत्या उतरत्या किंमती आणि उत्पादन, वितरण आणि वित्तपुरवठा या जोखमीमुळे भारतीय शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. ते कष्टाने टिकाऊ उत्पन्न मिळवतात. परिणामी, त्यांचा उत्पन्नाचा प्रवाह भरण्यासाठी अधिक रसायने वापरण्याचा अवलंब केला जातो. या चिंतेच्या चक्र सोडविण्यासाठी […]
तिने ३ महिन्याच्या मुलाला घेऊन रस्त्यावर टेबल टाकून मसाले विकले, आणि आज उभा केला करोडोचा व्यवसाय..
ग्लोबल फॉर्च्युन मिशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि कौशल फूड प्रॉडक्ट्सच्या संस्थापक आणि संचालक असणाऱ्या केडी सुषमा यांचा जीवन प्रवास खुप प्रेरणादायी आहे. शून्यातून संघर्ष करत यशस्वी होण्याचा मार्ग शोधून काढत असताना बऱ्याच अडचणी सुषमा यांना आल्या. पण कधीही न थांबता, स्वतःवर विश्वास ठेवत त्या पुढे जातच राहिल्या. आयुष्य जगण इतक सोप्प नसत, पण ते कशा […]
शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाचे नुकसान न होऊ देणारा प्रजानिष्ठ राजा शिवछत्रपती…
“झाले बहू , होतील बहू पण या सम हाच “ आज शिवजयंती. या मराठी रांगड्या मातीत जन्मलेल्या भूमीच्या लेकाचा आज जन्मदिन. छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूंचा नायनाट करण्यासाठी व जनतेच्या कल्याणासाठी या भूतलावर जन्म घेतला व त्या मायमाऊली जिजाऊंचे मागणे सार्थकी लावले. या दिवशी अवघा महाराष्ट्रच एका नव्या जोमात, उत्साहात असतो. या दिवसाच्या निमित्ताने महाराजांबद्दल लिहावे […]
पानपट्टीची टपरी टाकण्यापासून ते सुप्रसिद्ध विनोदवीर होण्यापर्यंतचा प्रवास सहजसोप्पा कधीच नव्हता…
हिंदी सिनेसृष्टी मध्ये कॉमेडीला महत्त्वाचे स्थान मिळवून दिले ते कॉमेडी चित्रपटांनी….. तेथे कलाकारांना कॉमेडियन म्हणून हिणवले जाते. हिंदी मध्ये कॉमेडियन हा सुपरस्टार किंवा स्टार ही मानला जातो कि नाही हे अलाहिदा ! पण याच्या उलट मराठी सिनेसृष्टी मध्ये कॉमेडीचा आणि कॉमेडियन चा दर्जा कितीतरी पटीने उच्च आहे. ह्या सगळ्यात मोलाचा वाट आहे तो आपल्या मराठी […]
पुण्यातील मायलेकींचा १४० देशात डंका, गुलाबाच्या फुलापासून WINE बनवण्याचा आहे व्यवसाय…
वाईन म्हटलं की सगळ्यांनाच द्राक्षांचीच माहिती असते. पण आता चक्क गुलाबाच्या पाकळ्यांनी बनवलेली वाईन तुम्हाला प्यायला मिळणार आहे. हा नवीन प्रयोग केलाय पुण्याच्या जयश्री यादव व त्याच्याशी कन्या कश्मिरा यादव-भोसले यांनी. वाईनची आवड असणाऱ्यांना गुलाबाची वाईन म्हणजे नवी अस्वादाची मेजवानीच म्हणावी लागेल. या यादव मायलेकींनी गुलाबाच्या फुलापासून वाईन निर्मिती करायला सुरुवात केली व त्याचे पेटंट […]
दोन मराठमोळ्या मित्रांनी वर्षाला ७५ लाख रुपये देऊन घेतली भाडे तत्ववार १३० एकर शेती…
देशात आता ऐरणी वर असलेला मुद्दा म्हणजे शेती व शेतकरी. शेतकरी कायद्यात झालेल्या बदल मुले शेतकऱ्यांचं आंदोलन तापत चाललेलं आहे. असे असताना त्यामधील एक महत्वाचा मुद्दा म्हणजे करार शेती. या करार शेती बद्दल बरेच समज- गैरसमज समाजात आणि शेतकऱ्यांमध्ये देखील आहेत. या शेतीत किती नफा आणि तोटा होतो हा विषय परिस्थितिजन्य असावा. ह्या प्रकार ची […]
“स्वप्न फक्त पाहू नका ते सत्यातही उतरवा!” सांगणारा फोन बूथचा मालक झाला कोटींच्या उद्योगाचा सर्वेसर्वो!
उराशी बाळगलेले स्वप्न कष्टाच्या घामाने उभारण्यातच खर यश असतं याच उत्तम उदाहरण म्हणजे विंग्स ट्राव्हल कंपनीचे मालक अरूण खरात. यांची ही यशोगाथा तरुणांना व्यवसायात येण्यास प्रेरणा देईल अशी आहे. शिकण्याची आवड तशी कमीच असणाऱ्या खरात यांना पहिल्यापासून स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा होती. पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जनमलेल्या खरात यांच्या घरच्यांना त्यांनी शिक्षण पूर्ण करावे असा […]
कारण नसताना वडिलांना झालेली अटक पाहून मुलाने IPS होण्याची मनाशी गाठ बांधली…
बिहार राज्यात असलेलं छोटस गाव ‘मोतीहारी’ मध्ये जन्मलेले डॉ. भूषणकुमार उपाध्याय. एका शिक्षकाच्या घरात जन्मलेला हा मुलगा पुढे जाऊन IPS होईल असा विचार त्या स्वतः मुलाने सुध्दा केला नव्हता. भूषणकुमार यांना संस्कृत या विषयात एम.ए केलं यातच पुढे जाऊन आपण प्रोफेसर होऊ अस त्यांना स्वतःला ही वाटत होतं. पण अशी एक घटना त्यांच्या आयुष्यात घडली […]
…आणि महादजी शिंदेनी दिल्लीवर भगवा फडकवला.
तिसऱ्या पानिपत युध्दाच्या थोड्या कालावधीच मराठी सत्तेचा भगवग दिल्लीवर फडकला. खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच स्वप्न पूर्ण झालं. पानिपतच्या लढाईत भले ही हार पत्करावी लागली तरी हिंदवी स्वराज्याच महाराजांच स्वप्न पेशव्यांनी आणि त्यांच्या मात्तब्बर मराठा सरदारांनी पूर्ण करण्याचा ध्यास काही सोडला नाही. या सगळ्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांमध्ये एक नाव नेहमी येत ते स्वराज्याच्या शूरवीर पराक्रमी सरदाराचं […]
भावाने १२०० रुपयात भाजीपाला निर्यातीचा सुरु केलेला व्यवसाय आज २४० कोटींपर्यंत पोहचला…
मध्यमवर्गीय कुटुंबात राहात असताना मुबंई सारख्या मेट्रोपोलिटन सिटी मध्ये आपला स्वतःचा बिझनेस उभा करण्याच स्वप्न बरेच जण पाहात असतात. पण ते सत्यात उभारण्यात फार कमी लोक यशस्वी होताना दिसतात. बिझनेस साठी फक्त बरच भांडवल लागत हा समज पूर्णतः चूकीचा ठरवला तो कोल्हापूरच्या सुशांत विजय फडणीसांनी…. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेले सुशांत फडणीस यांच्या घरी बिझनेस करण्याच अनुभव […]
मैत्रीखातर कलेक्टरची नोकरी सोडून राजकारणात येऊन राज्यपाल होणारे खा. श्रीनिवास पाटील…
‘श्रीनिवास पाटिल’ हे नाव राजकारण जाणऱ्यांना मुळीच नवख नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ अनुभवी नेते म्हणून आपण पाटलांना ओळखतो. साताऱ्याच्या पोटनिवडणूकीत उद् यनराजे भोसलेंना पराजित करुन बाजी मारलेले श्रीनिवास पाटिल आपल्याला माहिती आहेत. तसेच भरपावसात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात घेतलेल्या जगप्रसिध्द सभेला श्रीनिवास पाटिल होतेच. या दोन महानूभवांची मैत्री तर अख्खा महाराष्ट्र जाणून […]
तब्बल ४२ विद्यापीठांच्या परीक्षा देऊन २० पदव्या मिळवलेला मराठमोळा राजकारणी…
भारतातील सर्वात जास्त शिकलेला व्यक्ती कोण आहे माहितीये ? आपण आपल्या CA, MBBS, MBA च्या पदव्या खूप अभिमानाने सांगतो पण भारतातला सर्वात शिकलेला माणूस आहे ज्याच्याकडे २० हुन अधिक पदव्या आहेत. हा मराठी माणूस सगळ्या भारतीय राजकारण्यांपासून वेगळा ठरतो ते फक्त त्याच्या खूप पदव्यां मुळे…. अश्या या माणसाचं नाव आहे डॉ . श्रीकांत जिचकर. राजकारण […]
कौतुकास्पद! वडील गवंडी तर मुलगी थेट केंद्रीय पोलीस दलात…
जिद्द, चिकाटी आणि महत्वकांक्षा ठेवल्यास यश निश्चित मिळते हे ठाणापुडे येथील शिवानीने सिद्द करून दाखवले आहे. इस्लामपूर ठाणापुडे येथील गवंडी काम करणाऱ्या शहाजी पाटीलांच्या कन्येचा केंद्रीय पोलिस दलामध्ये समावेश करण्यात आला आहे. तिच्या या यशाबद्दल साऱ्या गावकऱ्यांनी एकत्रित येऊन ‘शिवानीचा’ आई-वडिलांसह सत्कार केला. ठाणापुडे या छोट्याशा गावात गवंडीकाम करणाऱ्या शहाजी व सुनंदा पाटील यांची शिवानी […]
कॉम्प्लॅन आणि ग्लुकॉन-डी घराघरांत पोहचवणारी मराठमोळी कन्या ..
आय ऍम अ कॉम्प्लॅन गर्ल आय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय अशी जाहिरात आपण रोजच टी. व्ही वर पाहिली असणार आहे. ती जाहिरात पाहून किंवा दुकानांमध्ये कॉम्प्लॅन चे डब्बे पाहिलेले असते. कधी तुम्ही तुमच्या मुलांसाठी ते घरीही आणले असतील. पण अशी मोठ्या ब्रॅण्ड्स बद्दल इतर गोष्टी आपल्याला माहिती नसतात. जसे कि, हि उत्पादनं कुठं घेतली जातात, […]
कधीकाळी अट्टेल गुन्हेगार असणारा आज बनला खऱ्या आयुष्यातील मुन्नाभाई…
आपण मुन्नाभाई एमबीबीएस हा चित्रपट पाहिलाच असेल. अगोदर गुन्हेगार असणारा हा नायक त्याच्या आयुष्यात महात्मा गांधीजींचे विचार येतात आणि त्याचे आयुष्यच बदलून जाते. तो ‘गांधीगिरीचा’ मार्ग अवलंबून वाईट मार्गांवर असलेला बाहेर येत चांगली कामे करू लागतो. असाच एक ‘मुन्नाभाई’ म्हणजेच लक्ष्मण गोळे. जन्मतःच कोणीच गुन्हेगार नसतो, परिस्थिती त्याला गुन्हेगार बनवते आणि केलेल्या गुन्ह्याची कबुली देण्यातच […]
वडापाव विकून पठ्ठ्याने उभारली 50 कोटींची कंपनी…
शिक्षण जास्त असेलतर उंच शिखर गाठता येते असे म्हणतात मात्र शिक्षण जरी जास्त नसले तरी आपण यशस्वी होऊ शकतो हे उद्योगजक व्यंकटेश अय्यर यांनी करून दाखवला आहे. आज व्यंकटेश यांच्या यशस्वी उद्योगाचा अभ्यास हार्वर्ड बिझनेस स्कूल, आयएमडी स्वित्झर्लंड आणि आयएसबी हैदराबादकडून सुरू आहे. तुम्ही गोली वडापावचं नाव ऐकलं असेल. गोली वडापावचं आऊटलेट पाहिलं असेल. कदाचित […]
नासाच्या कार्यप्रमुखपदी निवड झालेल्या भव्या लाल आहेत तरी कोण?
भव्या लाल हे नाव कालपासून चर्चेत आहे. नासाने त्यांची ‘ॲक्टिंग चीफ ऑफ स्टाफ’ अर्थात दैनंदिन कामकाजप्रमुख म्हणून नियुक्ती केल्याची माहिती समोर आली आहे. भव्या लाल या ‘इंडियन-अमेरिकन’ आहेत, महिला आहेत, त्यात त्यांची नासा कार्यप्रमुखपदी निवड झालेली आहे म्हटल्यावर त्यांच्या भारतीय मुळांचा शोध घेणे सुरू होणारच आहे. मात्र, ती चर्चा होण्यापूर्वी भव्या लाल यांचे अंतराळ विज्ञान […]
जत्रेत खेळण्याच्या बंदुकीने फुगे फोडता फोडता, आज मेहुलेनी देशासाठी आंतराष्ट्रीय पातळीवर जिंकले ४ मेडल..
जत्रेमध्ये खेळण्यातील बंदुकीने नेम धरून फुगे फोडायला बऱ्याच लोकांना आवडत असेल ना .. तसंच मेहुलीला देखील आवडायचं. ती देखील लहानपणी यात्रेत गेल्यावर बंदुकीने फुगे फोडण्यात ती तरबेज होती. शिवाय तिला सीआयडी हि मालिका तिची फेव्हरेट असण्याचे कारण म्हणजे त्यात दाखवत असलेले फ़ायरिंग चे सीन्स पाहून तिलाही बंदूक चालवायला आवडायचं. तिच्या ह्याच आवडीमुळे तिला देशाचं प्रतिनिधित्व […]