भारतीयांचं सोन्यावरील प्रेम हे जगजाहीर आहे.भारतीय सोने खरेदीत नेहमी अग्रेसर असतात.नुकतेच देशांत हॉलमार्क असलेले दागिने अनिवार्य करण्यात आले आहेत.त्यामुळे आता 14,18आणि 22 कॅरेटचे दागिने आता विकता येणार आहेत. जगात सर्वाधिक सोने असलेल्या देशाची यादी जाहीर करण्यात आली.यामध्ये भारताचा देखील समावेश होतो.पहिल्या दहा देशाच्या यादीमध्ये अमेरिका पहिल्या स्थानवर आहे.अमेरिकेकडे 8133.5 टन सोने आहे.तर अमेरिके पाठोपाठ जर्मनी, […]
देश
आरोग्य मंत्र्यांचा अजब दावा ;केंद्राकडे भरपुर व्हेंटिलेटर,एकाही राज्याकडून मागणी नाही
केंद्र सरकारकडे मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर आहेत.पण एकही राज्य व्हेंटिलेटर मागणी करत नाही. लोकांना अजून देखील लोक निष्काळजीपणे वागत आहेत.अनेक राज्यांना आम्ही व्हेंटिलेटर दिले आहेत पण त्यांनी अजून ते वापरलेले नाहीत.व्हेंटिलेटर लावण्याची सुविधा देखील त्यांच्याकडे नाही.आपल्यालाकडे कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही.पुष्कळ अनुभव देखील आला आहे.असा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केला आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी एम्सची […]
भारतातील सर्वात प्रसिद्ध दबंग IAS अधिकारी दीपक रावत यांच्याबद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का ?
भारतात जेव्हा – जेव्हा प्रशासकीय सेवेवर चित्रपट येतात तेव्हा – तेव्हा ते चित्रपट प्रचंड गाजतात. कारण प्रत्येक भारतीयाला वाटतं की आपला जो प्रशासक आहे तो अगदी चित्रपटातील हीरो प्रमाणे असावा. ज्या प्रमाणे चित्रपटातील हीरो गरिबांची मदत करतो, भ्रष्टचारी लोकांना धडा शिकवतो असा अधिकारी असावा असे सर्वाना वाटते. उत्तराखंड मधील आयएएस दीपक रावत हे अनेकांचे खरेखुरे […]
भावाने अँपल मध्ये २ बग शोधले आणि मिळवले 20000 डॉलर, आतापर्यन्त बग हंटिंग मधून कमवलेत २.८ कोटी रुपये…
गेल्या दशकात किंवा त्याहून अधिक काळात, सायबर सुरिटी लँडस्केपमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे आणि यामुळे नवीन नोकरीच्या भूमिकांसह सायबरसुरक्षा व्यावसायिकांसाठी देखील एक महत्त्वपूर्ण आवश्यकता निर्माण झाली आहे. आज मोठ्या संख्येने सायबर सुरिटी जॉब उपलब्ध आहेत, परंतु अशी एक भूमिका आहे ज्याबद्दल जास्त बोलले जात नाही – बग बाउन्टी हंटिंग. बग बाउन्टी हंटिंग करणारा एक […]
कचऱ्यापासून वीज तयार करणारी पहिली मराठमोळी महिला….
आजच्या धकाधकीच्या जीवनात कचऱ्याचा विचार कोण करतं? घरातला कचरा कचरापेटीत टाकला की आपल काम संपलं असच सगळे जण समजतात. पण कुणी कधी विचार केलाय की या कचऱ्याच पुढे काय होतं? त्याच व्यवस्थापन कस केल जात? या सगळ्याचा विचार केला निर्मला कांदळगावकर यांनी वयाच्या ५० व्या वर्षी लोक जेव्हा रिटार्ड होण्यासाठी तयारी करत असतात तेव्हा निर्मला […]
जळगावच्या अनिमा पाटील ‘नासा’ मध्ये काम करण्याच स्वप्न सत्यात उतरवतात तेव्हा…..
महाराष्ट्रातील जळगाव येथील अनिमा पाटील-साबळे या अंतराळातील इंडो-अमेरिकन महिला आहेत. बालपणापासून अंतराळवीर होण्याचे त्यांचे स्वप्न होते. अनिमा पाटील-साबळे या भारतात जन्मलेल्या सॉफ्टवेअर आणि एरोस्पेस अभियंता म्हणून नासात काम पहातात. त्या सध्या ह्युस्टनमधील नासाच्या जॉनसन स्पेस सेंटरमध्ये ओरियन स्पेसक्राफ्ट सिमुलेशन लॅब मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. त्या व्यावसायिक अंतराळ प्रकाश संशोधन प्रकल्पांसाठी एक वैज्ञानिक-अंतराळवीर म्हणून आहेत. अनिमा […]
भारताची राज्यघटना स्थापन करण्यात या महान १५ महिलांचा ही मोलाचा वाटा होता…
भारतीय राज्यघटना ही संपूर्ण जगातील सर्वात मोठी असून या घटनेचे मुख्य लेखक म्हणून आपण बाबासाहेब भीमराव आंबेडकरांना ओळखतो. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभात पारित झाले आणि 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आले. या घटना समितीचे 389 सभासद होते. या 389 सभासदांमध्ये पुरुषांबरोबरच 15 स्त्रिया पण होत्या हे फार कमी जणांना ठाऊक असेल. याचा उल्लेख […]
नुकतेच बंद झालेल्या मुंबईतील कराची बेकरीचा इतिहास तुम्हाला माहित आहे का..??
संपूर्ण भारतात कराची बेकरी माहित नाही असे लोक फार क्वचित आढळतील. श्री खानचंद रामनानी यांनी स्थापन केलेली ही बेकरी मूळची हैदराबादची. याची मुख्य शाखा तेलंगणाच्या मोझझम जाही मार्केटमध्ये आहे. ही हैदराबादमधील लोकप्रिय बेकरींपैकी एक असणारी कराची बेकरी ही फ्रुट बिस्किटे, दिल कुश आणि प्लम केक या साठी प्रसिध्द आहे. आतापर्यंत कराची बेकरीची हैदराबाद, बेंगलुरू, चेन्नई, […]
दुर्गारामने वयाच्या 12 व्या वर्षी घरी सोडल आणि आज त्याच्या कंपनीची उलाढाल ४० कोटींवर जाऊन ठेपली…
राजस्थानचे दुर्गाराम चौधरी वयाच्या 12 व्या वर्षी घरी कोणालाही माहिती न देता ट्रेनमध्ये बसले. त्यांना कुठे जायचे, काय करावे, कोठे रहायचे हे माहित नव्हते. हे फक्त मनात होते की काहीतरी करायला हवे. दीडशे रुपये घेऊन घराबाहेर पडून आज दोन कंपन्यांचे मालक आहेत. ज्यांची उलाढाल 40 कोटींपेक्षा जास्त आहे. दुर्गाराम यांचे आईवडील दोघे ही शेती करीत […]
१७ व्या वर्षी झालेल्या अँसिड हल्ल्यामुळे गमवली होती दृष्टी, आता मिळाली दिलदार जोडीदाराची साथ…
ज्या समाजात मुलीच्या चेहर्याला विवाहासाठी अधिक महत्त्व दिले जाते अशा समाजात मी कधीच लग्नाचे स्वप्न पाहू शकत नव्हते.” असे म्हणणाऱ्या प्रमोदिनी राऊल यांनी अॅसिड हल्ल्याच्या दुःखद आठवणी बाजूला सारुन पुढे जाण्याचा मोठा निर्णय घेतला. १ मार्च रोजी त्यांनी त्यांचा प्रियकर सरोज साहू यांच्याशी विवाह केला. हा त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस होता. अॅसिड हल्ल्यातून आपले जीवन […]
जमशेदजी टाटांच्या झालेल्या अपमानातून उभं राहिलं मुंबईच 5 स्टार ताज हॉटेल…
औद्योगीकृत राष्ट्रांच्या लीगमध्ये भारताला स्थान मिळवून देण्यास महत्वपूर्ण काम करणाऱ्या उद्योजकांमध्ये जमशेतजी टाटा यांचे नाव प्रथम येते. ते एक देशभक्त आणि मानवतावादी होते. भारताला जगातील महान राष्ट्रांमध्ये स्थान मिळावे यासाठी ते उत्साही होते. या उद्देशाने, त्यांनी उत्कटतेने भारतासाठी स्वप्ने पाहिली, त्यापैकी फक्त एकच त्यांचा आयुष्यभरात पूर्ण झाले. ते म्हणजे – हॉटेल बॉम्बे. देशाचा अभिमान असणार […]
बॉलीवुड, हॉलीवुड, दाऊद ते अगदी राजकीय व्यक्तीना मार्गदर्शन करणारे आध्यात्मिक स्वामीजी कोण होते, तुम्हाला माहीत आहे का?
भारत आणि भारतातील लोक हे काही वेळेस न समजणाऱ्या गोष्टी पलीकडचे असतात. भारतात असे देखील लोक आहेत ,जे विदेशी लोकांना देखील आपल्या जाळ्यात अडकवितात. आणि असेच लोक स्वामीजी म्हणून नावारूपास येतात. बॉलीवुड मधील प्रसिद्ध कलाकार असो किंवा हॉलीवूडमधील स्टार किंवा भारतीय राजकारणी 90 च्या शतकात एका स्वामीजीने या सर्वाना वेड लावले होते. हे स्वामी म्हणजे […]
गोष्ट अश्या इंडियन एअरलाइन्सच्या कॅप्टनची, जो राजकारणात येतो आणि उठसुठ ज्याला त्याला पेट्रोल पंप आणि गॅस एजेन्सी देत फिरतो…
आपल्या नावाच्या अगोदर नेहमीच “कॅप्टन” असणारा एक माणूस योगायोगाने एक राजकारणी होता, आपला मित्र माजी पंतप्रधान राजीव गांधी जसा आपला भाऊ संजय यांच्या निधनानंतर राजकारणात आला होता. तसच काहीस राजीव गांधींच्या हत्येनंतर सतीश शर्माबरोबर घडलं. रायबरेली आणि अमेठी हे दोन मतदारसंघ गांधी कुटुंबाची ओळख मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघातून निवडणुका लढवण्याचे काम व त्या जागा कुटुंबातच […]
क्रिकेट खेळत असताना एकाकी शांत राहणारा सिद्धू नंतर बडबड्या समालोचक आणि मुसद्दी राजकारणीची गोष्ट…
१९९९ साली नवज्योतसिंग सिद्धूनीं 16 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर निवृत्ती घेतली होती. आता ते आरामात घरी विश्रांती घेत होते. पण डोक्यात एकच विचार चालला होता, की पुढे काय करायचे? त्यांच्या बरोबरीचे क्रिकेटवीर आपले नशिब वेगवेगळ्या क्षेत्रात चमकवायला लागलेले. कोणी कोच झालेल तर कोणी क्रिकेट प्रशासकिय समितीवर होते तर कोणी कॉमेंट्री करत होते. आपण या करावे या […]
IIT मुंबईमध्ये मिळाले सीट सोडून दुसरीकडे प्रवेश घेणारे मुकेश अंबानी या काही कारणांमुळे आहेत आजही टॉपला…
भारतातील सर्वात श्रीमंत माणूस आणि व्यवसायिक मुकेश अंबानी यांच्या बद्दल जाणून घेण्यायला तर सगळ्यांनाच आवडेल. जगभरात नाव कमावलेले अंबानी यांच्या विषयीच्या कमी ज्ञात असलेल्या अशा काही गोष्टी ज्या तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल! मुकेश अंबानी यांचा जन्म 19 एप्रिल 1957 रोजी येमेनमधील अदेन येथे झाला होता. मुकेश म्हणतात की केमिकल इंजिनिअरिंग करण्याची इच्छा ‘द ग्रेजुएट’ चित्रपटाद्वारे […]
एचआयव्ही-पॉझिटिव्ह मुलांना योग्य पोषण मिळावे म्हणून जिल्हाधिकाऱ्याने उचलले पाऊल…
एचआयव्हीची लागण झालेल्या मुलांनादेखील योग्य पोषण मिळाल्यास त्यांना दीर्घ आयुष्य लाभू शकते असा विश्वास ठेवून आंध्र प्रदेश मधील श्रीकाकुलमचे जिल्हाधिकारी ‘जे. निवास’ गेल्या सहा वर्षांपासून दरमहा एचआयव्ही-पॉझिटिव्ह मुलांना पौष्टिक आहार देत आहेत. त्यांच्या प्रयत्नांनी प्रेरित होऊन डेप्युटी डीएम अँड एचओ डॉ. लीला राणी यांनीही नंदीगामा मंडळाच्या एका मुलाला दत्तक घेतले ज्याला एचआयव्हीची लागण झाली आहे […]
१९७१ युध्दाच्या ५० व्या वर्धापनदिना निमित्त भारताने बांग्लादेशला भेट दिले हेलिकॉप्टर…
1971 च्या भारत-पाक युद्धात पाकिस्तानवर भारताच्या विजयाचा 50 वा वर्धापनदिन आपण डिसेंबर मध्ये साजरा केला. 16 डिसेंबर 1971 रोजी संपलेल्या युद्धामुळे पूर्व पाकिस्तान मुक्त झाले आणि बांग्लादेश नवीन देश म्हणून जगाच्या नकाशावर उदयास आले. या युध्दात भारताने बांग्लादेश ची मदत करत पाकिस्तानला माघार घेण्यास भाग पाडले. २०२० च्या डिसेंबर मध्ये या युध्दास ५० वर्ष झाली […]
आपल्या जादुई स्विंगने भल्याभल्यांची दांडी गुल करणाऱ्या प्रवीण कुमारने एकदा आत्महत्येचा प्रयत्न केलेला…
भविष्याकडे वाटचाल करताना बरेच लोक, बऱ्याच गोष्टी मागे पडत जातात. आपण नव स्विकारत जातो जून विसरत जातो. तसच काहीस बहुदा सेलिब्रिटी असणाऱ्यांच्या बाबतीत होत असाव. क्रिकेटर, अभिनेते-अभिनेत्री, जस जसे नवीन दमाचे लोक येत जातात तसे आपण पूर्वीच्यांना आपोआप मागे टाकत जातो. पण ही काही आपली चूक नसते तर हे निसर्गाच चक्रच असाव बहुदा…. यामुळे काय […]
कर्नाटकमधील गावात ८८ व्या वर्षी लढवली ‘दक्षिणयानम्मा’ नी ग्रामपंचायतीची निवडणूक
आजकाल सगळी कडेच अगदी देश असू किंवा विदेश सगळीकडच्या राजकारणात तरुणाईचा बोलबाला बघायला मिळतो. जनतेला ही आपला नेता युवा असावा अस वाटत. नेता तरुण असला तर जनतेचा जास्तीतजास्त पाठिंबा त्यालाच असतो. पण याच्या पार विरुद्ध घटना एका कर्नाटकच्या गावात घडली. येथील ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीस 88 वर्षाच्या ‘दक्षिणयानम्मा’ उभ्या राहिल्या आणि जिंकूनही आल्या. या वयात निवडणूक […]
आदिवासींच्या दाराशी शिक्षण घेऊन जाणारे किरण नाईक…
बऱ्याच जणांना शिक्षक बनायच असतं पण ते या क्षेत्राकडे करिअर च्या आणि पैसे कमवण्याच्या दृष्टीने बघतात. शिक्षक बनणे हा पैसे कमवण्याचा एक मार्ग बनत चाललाय की काय अशी भीती वाटत असताना एका शिक्षकाबद्दल समजले व ‘शिक्षक’ या पदवीला शोभेल असे काम करणारे लोक अजूनही शिल्लक आहेत हे पाहून समाधान वाटले. ‘किरण नाईक’ असे या शिक्षकाचे […]
‘माउंटन मॅन’ यांना प्रेरणा मानून १०,००० झाडे लावणारे सत्येंद्र गौतम मांझी..
गया जिल्ह्यातील बेलागंज ब्लॉक भागातील इमालियाचक या छोट्याशा गावातले सत्येंद्र गौतम मांझी यांनी स्वत: हून फाल्गु नदीतील बेटाच्या पडीक जागेवर एक प्रचंड बाग लावली आहे. मांझी म्हणाले की, त्यांनी आपल्या बागेत १० हजार झाडे लावली असून त्यात बहुतेक पेरूंचा समावेश आहे, हे त्यांनी १५ वर्षांपूर्वी ‘माउंटन मॅन’ दशरथ मांझी यांना प्रेरणास्थानी ठेऊन केले आहे. त्यांनी […]
कचऱ्यापासून उभा केला बिझनेस, विश्वास बसणार नाही पण वर्षोला होतेय कोटींची कमाई…
आपण अनेक वेळा आपल्या घरातील, मंदिरातील बरेच निर्माल्य कचरा झाल्याचे पाहिले आहे. तसेच या निर्माल्यामुळे तीर्थक्षेत्रातील नद्या प्रदूषित झालेल्या पाहिल्या आहेत पण कधी याच निर्माल्याच्या मदतीने एक यशस्वी बिझनेस उभारलेला तुम्हाला माहिती आहे का? हे करून दाखवल आहे अंकित अग्रवाल आणि करण रस्तोगी या व्यवसायिकांनी ‘हेल्प अस ग्रीन’ (help us green) च्या या संस्थापकांनी मंदिरांमधून […]
एकावेळी खाण्याची भ्रांत असणारी उस्मानाबादची सारिका काळे होती भारतीय खो-खो संघाची कर्णधार…
घरची बेताचीच परिस्थिती, एकच वेळा जेवून आलेल्या परिस्थितीवर धीराने मात करण्याचा स्वभाव, आणि अशातच खो-खो ची प्रचंड आवड. अर्जुन पुरस्कार विजेत्या सारिका काळे यांची ही यशोगाथा…. माजी भारतीय महिला खो-खो कर्णधार सारिका काळे म्हणतात की, एक काळ असा होता की जेव्हा आर्थिक समस्येमुळे दिवसातून फक्त एक वेळच जेवण करता येत असे, पण आता खेळाने तिचे […]
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शेतकरी आंदोलनातील गैरसमज दूर करणार…..??
पंजाबमध्ये शेती कायदा विरोधी आंदोलन वाढण्याची शक्यता आणि हिंदू आणि शीख यांच्यात वैरभाव निर्माण होण्याच्या जाणीवेमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सीमावर्ती प्रदेशात प्रचार कार्यक्रम राबविण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना एकत्र केले आहे. प्रचारातील उद्दीष्टे हे शेतीविषयक कायद्यांविषयीचे “गैरसमज” दूर करणे आणि सध्याच्या शेतकर्यांच्या अलिप्ततेवर अवलंबून असलेल्या गटातला गटबाजीतून मुक्त करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. पंजाबमधील शेतकऱ्यांचा एक गट […]
मेळघाटचा भूमीपुत्र IAS संतोष सुखदेवे सांभाळणार कारगिलचा पदभार…
आपल्या निसर्गाच्या सौंदर्याने प्रसिद्ध असणार मेळघाट आता आपल्या भूपुत्रामुळे प्रसिद्धीच्या जोतात आला आहे. मेळघाटचे रहिवासी असणारे संतोष सुखदेवे यांनी मेळघाटाच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा बसवण्याचे कार्य केले आहे. संतोष सुखदेवे, आयएएस यांनी आज उपायुक्त / मुख्य कार्यकारी अधिकारी, एलएडीडीसी कारगिल म्हणून पदभार स्वीकारला. धारणी तालुक्यातील अत्यंत लहान अशा आदिवासी पाड्यात असणाऱ्या नारवाटी मध्ये […]
वरुण देवाच्या वचनामुळे त्सुनामीसुध्दा धक्का लावू शकली नाही असे मुरुगन मंदिर
तिरुचेंदूर चे मुरुगन मंदिर एक प्राचीन हिंदू मंदिर आहे, ज्याला भगवान मुरुगन म्हणजेच शिवपुत्र कार्तिकेय यांना समर्पित आहे. भारतातील तामिळनाडू येथे असलेल्या भगवानाच्या सहा निवासस्थानांपैकी हे तिसरे आहे. जयंतीपुरम हे त्या मंदिराचे ऐतिहासिक नाव आहे. हे तुतीकोरिन जिल्ह्यातील तिरुचेंदूर शहराच्या पूर्वेकडील भागात असून बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर या मंदिराचा परिसर आहे. समुद्राच्या किनाऱ्याजवळ बांधलेले हे मंदिर […]
तत्काळ कर्ज देणाऱ्या अँप्सपासून जरा लांबच रहा, नाही तर खिश्यात जे आहे ते पण गमावून बसाल…
आजकाल बरेच ऑनलाईन फ्रॉड होत आहे. फ्रॉड करणारे विविध शक्कल लढवून लोकांना लूटत आहे. असाच अजून एक फ्रॉड नुकताच उघडकीस आला. यात त्वरित कर्ज मिळवण्यासाठी मदत केली जाते. विशेष म्हणजे यात अधिकृत कागदपत्रांची देखील गरज नाही असे सांगितले जाते. यामुळे कोणत्याही त्रासा विना कर्ज मिळत आहे म्हणून ग्राहक कर्ज घेण्यास तयार होतात. ही कर्ज देऊन […]
तिने ३ महिन्याच्या मुलाला घेऊन रस्त्यावर टेबल टाकून मसाले विकले, आणि आज उभा केला करोडोचा व्यवसाय..
ग्लोबल फॉर्च्युन मिशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि कौशल फूड प्रॉडक्ट्सच्या संस्थापक आणि संचालक असणाऱ्या केडी सुषमा यांचा जीवन प्रवास खुप प्रेरणादायी आहे. शून्यातून संघर्ष करत यशस्वी होण्याचा मार्ग शोधून काढत असताना बऱ्याच अडचणी सुषमा यांना आल्या. पण कधीही न थांबता, स्वतःवर विश्वास ठेवत त्या पुढे जातच राहिल्या. आयुष्य जगण इतक सोप्प नसत, पण ते कशा […]
प्रेमाखातर सेकेंड हँड सायकलवर भारत ते स्वीडन प्रवास करणारा अवलिया…
७,००० मैलांचा प्रवास करणारी तसेच खंड आणि संस्कृतींचा प्रवास करण्यास भाग पाडणारी ही उल्लेखनीय सत्य प्रेमकथा आहे. नवी दिल्लीतील सार्वजनिक चौकात या कथेची सुरुवात होते. एका थंडीच्या संध्याकाळी उच्य वंशाची एक युरोपीयन महिला पी.के. म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका भारतीय कलाकारांकडे आली आणि त्याला तिचे पोर्ट्रेट रंगवायला सांगितले – आणि यातून च पुढे त्या दोघांची आयुष्य […]
भारतात पहिल्यांदा होणार एका महिलेला फाशी, शबनमने कुटुंबातील ७ जनाची केली होती हत्या..
अमरोहा खून प्रकरण गेली १३ वर्ष गाजत आहे. २००८ साली घरातील सात सदस्यांची निर्घृण हत्या करणाऱ्या शबनमला या गुन्ह्याबद्दल फाशीची शिक्षा सुनवण्यात आली होती. स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये प्रथमच मथुरा येथील देशातील एकमेव महिला फाशीच्या कक्षात शबनमला फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. मथुरा जेल हे देशातील एकमेव जेल आहे ज्यात महिला फाशी देण्याची खोली आहे. हे […]
दोन मराठमोळ्या मित्रांनी वर्षाला ७५ लाख रुपये देऊन घेतली भाडे तत्ववार १३० एकर शेती…
देशात आता ऐरणी वर असलेला मुद्दा म्हणजे शेती व शेतकरी. शेतकरी कायद्यात झालेल्या बदल मुले शेतकऱ्यांचं आंदोलन तापत चाललेलं आहे. असे असताना त्यामधील एक महत्वाचा मुद्दा म्हणजे करार शेती. या करार शेती बद्दल बरेच समज- गैरसमज समाजात आणि शेतकऱ्यांमध्ये देखील आहेत. या शेतीत किती नफा आणि तोटा होतो हा विषय परिस्थितिजन्य असावा. ह्या प्रकार ची […]
अभिमानास्पद…!! १५ देशांच्या सरकारमध्ये २०० भारतीय उच्चपदस्थ…
आता भारतीय आहेत १५ देशातील सरकारमध्ये महत्वाच्या पदांवर… वर्तमानात जगभर भारताची ख्याती अजूनच वाढत चाललेली दिसतेय. राजकारण, पर्यटन, जागतिक व्यवसाय, आर्थिक उलाढाली यामुळे जगात आपला देश नेहमी चर्चेत असतो. भारतीयांचे सगळ्या क्षेत्रातील यश हे अनेक देशातील वर्तमानपत्रांच्या बातमीचा विषय देखील असतो. पण आजकाल खास चर्चेचा विषय होत आहे तो म्हणजे भारतीय वंशाचे लोक अनेक देशात […]
पुणेकरांचा नादखुळा, दाढी करण्यासाठी बनवला चक्क ८ तोळे सोन्याचा वस्तरा…
कोरोनामुळे केस कापण्याचा व्यवसाय ठप्प झाला आहे. पुन्हा, ग्राहकांना सलूनमध्ये आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आइडिया अवलंबल्या जात आहेत. अशाच एका पुण्यालगतच्या पिंपरी चिंचवडमधील सलूनने दाढीसाठी सोन्याचे वस्तरा तयार केला आहे. ग्राहकांसाठी सोन्याचे वस्तरा बनविणारे अविनाश बोरंडिया म्हणाले, कोरोनाने आमचा व्यवसाय पूर्णपणे उध्वस्त केला होता. परवानगी मिळूनही, लोक फारसे येत नव्हते, त्यानंतर मी सलूनमध्ये लोकांना आणण्यासाठी ही […]
विदेशात जायचयं? ते ही बजेट मध्ये… तर हे नक्की वाचा…
आपल्या सगळ्यांनाच परदेशवारी एकदा तरी करावी अशी इच्छा असते. पण परदेश फिरायला जाणं काही इतक सोप्प नाही. प्रश्न असतो तो बजेट चा…विदेशात गेल्या खर्च तर करावाच लागणार. परदेशात फिरण्याची इच्छा ही खूप महागडी असल्याने लोकांना तर तडजोड करावी लागते. पण मग आपली ही देश-विदेश फिरण्याची इच्छा पूर्ण कशी होणार ? हा प्रश्न तर आहेच…. […]
दोन वर्षाआधी २२ वर्षीय फर्निचर दुकानदाराने केला होता पुलवामा हल्ला…
२०१९ साल, १४ फेब्रुवारी, वार गुरूवार या दिवशी घडलेली घटना एक भारतीय कधीच विसणार नाही. सामान्यतः १४ फेब्रुवारी हा दिवस वेलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. पण २०१९ या वर्षी भारतीयांसाठी हा दिवस उजाडला तो वेलेंटाईन डे म्हणून नाही तर पाकिस्तानने केलेल्या अतिरेकी हल्ल्याने…! हाच तो काळा दिवस ज्या दिवशी पाकिस्तानने भारताच्या जम्मू काश्मिर मधीव […]