1932 मध्ये सविनय कायदेभंग चळवळीचा दुसरा टप्पा सुरू करण्याची कारणे कोणती होती?www.marathihelp.com

दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहून गांधीजी भारतात परतल्यानंतर 1932 मध्ये सविनय कायदेभंग चळवळ पुन्हा सुरू झाली. परिषदेवर असमाधानी गांधीजींनी पुन्हा चळवळ सुरू केली.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 12:55 ( 1 year ago) 5 Answer 60485 +22