आपण पाणी का पितो?www.marathihelp.com

वजन आटोक्यात राहतं आणि पचनक्रियाही उत्तम राहते. जास्त पाणी प्यायलं की जास्त वेळा लघवीला जावं लागतं. त्यामुळे अनेकजण पाणी कमी पितात; पण हा त्रास नव्हे, तर चांगली बाब आहे. यामुळे आपल्या शरीरातली विषद्रव्यं किंवा शरीराला नको असणारे पदार्थ लघवीतून बाहेर पडून जातात

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 11:05 ( 1 year ago) 5 Answer 95662 +22