इंग्रजांनी भारतावर किती काळ राज्य केले?www.marathihelp.com

शेकडो वर्षापूर्वी भारत देश एक महाकाय हिंदुस्थान देश म्हणून जगाला परिचित होता. इंग्रजांनी भारतावर राज्य करत असताना आपल्या सोईसाठी 1876 ते 1947 या 71 वर्षाच्या कालखंडात Divide & Rule policy चा वापर करत भारताचे सात तुकडे पाडले.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 08:50 ( 1 year ago) 5 Answer 55397 +22