चले जाव चळवळ कधी सुरू झाली?www.marathihelp.com

चले जाव चळवळ १९४२, भारत छोडो आंदोलन किंवा ऑगस्ट क्रांती हे ऑगस्ट,इ. स. १९४२मध्ये संपूर्ण स्वराज्यासाठी सुरू झालेले नागरी असहकार आंदोलन होते. गांधीजींच्या करा किंवा मरा हा संदेशाने या आंदोलनाची सुरुवात झाली

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 14:06 ( 1 year ago) 5 Answer 102712 +22