पर्यावरण संरक्षणाची गरज का आहे ते स्पष्ट करा?www.marathihelp.com

पर्यावरणाचा समतोल बिघडणे म्हणजे मानवाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होणं होय. सध्याच्या काळात जल, वायू व ध्वनिप्रदूषणामुळे वसुंधरेचं स्वास्थ्य बिघडत चाललं आहे. कारण, प्रदूषणामुळे पर्यावरणाचं नुकसान होत असल्याची जाणीव नसणं, हे बौद्धिक मागासलेपणाचे लक्षण आहे.

solved 5
पर्यावरण Tuesday 6th Dec 2022 : 13:36 ( 1 year ago) 5 Answer 5103 +22