भारतात जनगणना कोणत्या व्हाईसरॉयने सुरू केली?www.marathihelp.com

1872 मध्ये सर्वप्रथम ब्रिटिश व्हाईसरॉय लॉर्ड मेयो यांनी भारतामध्ये जनगणना सुरू केली होती. त्यानंतर, 1881 पासून दर 10 वर्षांनी नियमित जनगणना सुरू झाली.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 09:51 ( 1 year ago) 5 Answer 136036 +22