भारतातील किती लोकसंख्या ग्रामीण भागात राहते?www.marathihelp.com

देशतील जवळपास 66 टक्के लोक ग्रामीण भागात राहतात. अशावेळी कोरोनासारख्या आजारीचं आव्हान नक्कीच गंभीर ठरतं. पंतप्रधान मोदींच्या चिंतेचं कारण देशातील सध्याचं स्थलांतर आहे. कारण कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भारतात देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 15:11 ( 1 year ago) 5 Answer 129336 +22