१९७५ पर्यंत भारतीय राज्यघटनेत किती मुलभूत कर्तव्य होती?www.marathihelp.com

भारतीय राज्यघटनेने भारतीय नागरिकांना मूलभूत हक्क दिले तसे काही मुलभुत कर्तव्ये/ FUNDAMENTAL DUTIES ही सांगितलेली आहेत. भारताच्या राज्यघटनेत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला नव्हता. मात्र १९७६ मध्ये ४२ व्या घटनादुरुस्तीने घटनेत १० मूलभूत कर्तव्य यांचा समावेश करण्यात आला.

solved 5
General Knowledge Tuesday 13th Dec 2022 : 17:09 ( 1 year ago) 5 Answer 8419 +22